Saturday, March 29, 2014

कविमन ...

आता पाउस आल्यावरच येणारका कविता ........................
का सुकुन जात हे कविमन उन्हाळ्यात
आणि राख होते शब्दांचि उन्हात....
पुसून जातात शब्द घामाच्या धारेत
आणि रहातात फक्त वहिचि अबोल पान...............
जि विचारत असतात आता काय......................
…………………………………
आता काय ..हाच अंत आहेका कविमनाचा....
........................................
पण त्या पानांना कुठे माहित
पुन्हा येतिल पाण्याचे थेंब............
पुन्हा येयिल हिरवळ ......................
पुन्हा येतिल फुलं, पक्षि,.......
आणि क्षितीजावर दिसतिल नवे शब्द.................
…………………………………
…………………………………
पण कविमना
म्हणुन विसरुन  जाउ  नको तु आजच्या उषम्याला
त्यावरहि कर एखादी कविता
किवा कमीत कमी दोन ओळी


मन-दार .....................

No comments:

Post a Comment